महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा १ मे रोजी मुंबईत!

मुंबई, ३०/०४/२०२३: संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या घटनाबाह्य सरकारविरोधात महाविकास आघाडी गेले अनेक महिने राज्यभर आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात ह्याआधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधान...

पुणे: मन की बातचे १२३० ठिकाणी प्रक्षेपण

पुणे, ३०/०४/२०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद करण्याकरिता सुरु केलेल्या बहुचर्चित मन की बात कार्यक‘माच्या शंभराव्या भागाचे पुणे शहरात १२३० ठिकाणी थेट प्रसारणाची व्यवस्था...

नरेंद्र मोदी पुंगी वाजवतात आणि अंधभक्त त्यावर डोलतात – दैनिक सामनातून भाजपवर टीका

मुंबई, २९ एप्रिल २०२३ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. भाजपने...

भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावू नका – अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले

पुणे, २८ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार पुढचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून...

बारसूमध्ये आंदोलक पोलिसांमध्ये झटापट, खासदार राऊतांना अटक

राजापूर, २८ एप्रिल २०२३ ः कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे या परिसराला...

माझी छाती फाडली तर त्यात विखे पाटील दिसतील – अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

अहमदनगर, २८ एप्रिल २०२३: सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. अशात महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी...

पवारांनी भाकरी फिरवली; लोकलेखा समितीच्या अध्ययनक्षपदासाठी रोहित पवारांचे नाव

मुंबई, २८ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा राज्यात सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीच्या कार्यक्रमात बोलतना राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता प्रशासनाने दिले तयारीचे आदेश

पुणे, २७ एप्रिल २०२३ : भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. मे...

स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाचे नाव पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला देण्याची अजित पवार यांची मागणी

मुंबई, दि.२७/०४/२०२३: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल २७ वर्षे स्वराज्याचा कारभार राजगडावरुन चालवला. किल्ले राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी, स्वराज्य स्थापनेतील अनेक ऐतिहासिक...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे केंद्रातील नेते ठरवतील – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड

मुंबई, २७ एप्रिल २०२३ : २०२४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकास करणारा मुख्यमंत्री पाहिजे, हे सर्व केंद्रातील...