मोदींसारखा मोठा नेता असतानाही हिंदूना जन आक्रोश मोर्चा काढण्याची नामुष्की – उद्धव ठाकरे यांचा टोला

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३: जगातला सर्वात मोठा नेता, विश्वगुरु, महाशक्ती असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई, दि.३१/०७/२०२३: गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

1 ऑगस्ट पासून गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये ‘क्यूआर कोड’ न छापणाऱ्या विकासकांना महारेरा ठोठावणार 50 हजारापर्यंत दंड

मुंबई, दिनांक 27 जुलै 2023: 1 ऑगस्ट पासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजुला ठळकपणे क्यूआर कोड छापणे,...

यशोमती ठाकुरांचा अजित पवारांवर हल्लाबोल -“अजित पवार तुम्ही महाराष्ट्र घाण करताय”

मुंबई, २५ जुलै २०२३ ः मागील दोन-तीन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये निधी वाटपावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही निधी वाटपावरून...

उदय सामतांनी रोहित पवारांना ठेवले पाच तास ताटकळत

मुंबई, २५ जुलै २०२३ : कर्जत जामखेड चा एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी भर पावसात आंदोलन केले होते. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल...

ठाकरे गटाला दणका; संजय राऊतांचे निकटवर्तीय अटक

मुंबई, २० जुलै २०२३ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात...

राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? अजितदादा युती सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता!

मुंबई, २ जुलै २०२३ : राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे फळभाज्या घटना घडलेली असून भाजपचा कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जात असताना आज विरोधी पक्ष...

महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार? – चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर टोला

पुणे, २३/०६/२०२३: विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते...

वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत: नाना पटोले

मुंबई, दि. ११ जून २०२३: पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १/६/२०२३ : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा...