‘आप’मुळे सामान्य नागरिकाला राजकारणात येण्याचा विश्वास – गोपाळ इटालिया

पुणे, २जून २०२३: जनतेचा मनातील विचार ओळखणारा राजकीय पक्ष म्हणून आम आदमी पक्षाचा (आप)हा पर्याय निर्माण झाला आहे. या पक्षाने सामान्य नागरिकांना राजकारणामध्ये येऊन देशाचे...

महागाईला मोदी नाही तर आंतरराष्ट्रीय सिरीज जबाबदार – प्रकाश जावडेकर

पुणे, २ जून २०२३:पेट्रोल, गॅसचे दर आंतररीष्ट्रीय स्थितीमुळे वाढले असून याचा देशाच्या काही संबंध नाही. त्यामुळे ही महागाई वाढण्यास मोदी नाही तर आंतरराष्ट्रीय स्थिती जबाबदार...

शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका

मुंबई, २ जून २०२३ : रायगडावर ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

खेळाडूंच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी भाजपा खासदार बृजभूषणला अटक झाली पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, दि. २ जून २०२३: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण...

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 

 मुंबई, दि. 2/06/2023:  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण...

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री शिदेंची भेट

मुंबई, १ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर या भेटीचे अनेक अर्थ...

आम्ही खरे व्हिडिओ देऊनही आमदारावर गुन्हा दाखल नाही – सुषमा अंधारे यांची फडणवीसांवर टीका

मुंबई, १ जून २०२३ : “छत्रपती संभाजीनगरच्या एका आमदाराने असभ्य आणि सवंग भाषेचा वापर केला. ती भाषा स्त्री मनाला लज्जा आणणारी होती. त्या भाषेचे अनेक...

पुण्यात भाजप काँग्रेस वाद पेटला; काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा

पुणे १ जून २०२३: देशपातळीवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये वाद टोकाला गेले असताना त्याची ठिणगी पुण्यात देखील पडलेली दिसून येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १/६/२०२३ : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा...