४ जूनला अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील – श्रीनिवास पवार यांची टीका

बारामती, ५ मे २०२४: देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य अजित पवार यांचे...

मामा तुला सरळ करायला वेळ लागणार नाही – शरद पवार यांचा अजित पवारांच्या निकटवर्ती आमदाराला थेट इशारा

इंदापूर, ५ मे २०२४: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आजच बारामती मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज शरद पवारांनी सुप्रिया सुळे...

फडणवीसांची नगरसेवक, आमदारांना तंबी सक्रीय व्हा नाहीतर महापालिकेचे तिकिट विसरा

पुणे, ३ मे २०२४ : लोकसभा निवडणूकांंच्या तोंडवर भाजपचे काही नगरसेवक आणि आमदार प्रचारात सक्रीय नसल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात शहरातील...

मोदींनी पंतप्रधानपदाची गरीमा घालवली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

पुणे, ३ मे २०२४: पंतप्रधानांनी देशातील नागरी प्रश्नांवर, नागरिकांच्या योजनांवर आणि विकास कामांवर बोलणे अपेक्षित आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर न बोलता ज्येष्ठ...

खडसे यांच्या प्रवेशावरून तावडेंनी केला फडणवीसांचा बचाव

पुणे, ३ मे २०२४ : भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश होईल. खडसे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोध नाही असे...

लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपात प्रवेश करतील – प्रकाश आंबेडकरांचा दावा

सोलापूर, ३ मे २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. दोन टप्पे पार पडले आहेत. तसंच तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार जोरदार सुरु आहे. सगळ्याच पक्षांनी...

सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

महाड, ३ मे २०२४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत...

मुस्लिम महिलांचे मतदान भाजपलाच – शायना एन. सी.

पुणे, २ मे २०२४: मोदी सरकारच्या १० वर्षाच्या काळात महिलांचा सन्मान वाढला, त्यांचे सक्षमिकरण झाले. केवळ महिला घरगुती कामात पुढे राहिल्या नाहीत तर त्या राफेल...

पाच वर्षात पाच पंतप्रधान हा जावाई शोध कोणी लावला? शरद पवारांची मोदींवर टीका

कोल्हापूर, २ मे २०२४ ः केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आली तर पाच वर्षात पाच पंतप्रधान होतील, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता, त्यावर ज्येष्ठ...

औटी पलटले; निलेश लंकेंना धक्का

अहमदनगर, २ मे २०२४: लोकसभा निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यात तटस्थ राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे....