राहूल गांधी अपरिपक्व नेते – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची टीका

पुणे, ९ नोव्हेंबर २०२४: देशाच्या स्वातंत्र्यानंतर 'संविधान दिवस 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात प्रथम सुरू केला. ७५ वर्ष मुस्लिम समजास देखील काँग्रेसने व्होट बँक म्हणून...

मविआच्या गाडीला ‘ना चाक ना ब्रेक’ पण ड्रायव्हर सीटसाठी वाद – धुळ्यातील सभेत मोदींचा प्रहार

धुळे, ८ नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला. आज धुळ्यातील सभेत पीएम मोदींनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर...

महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

पुणे, ८ नोव्हेंबर, २०२४ : महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ...

शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य

जत, 6 नोव्हेंबर २०२४ : शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीसह...

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख

पुणे, 07 नोव्हेंबर 2024: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन...

शरद पवार म्हणजे जातीपातीत भांडण लावणारे संत – राज ठाकरेंचा हल्लाबोल

यवतमाळ, ५ नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा मनसे हा पहिला पक्ष आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांना संत म्हणत टोला लगावला...

भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम

नंदूरबार, ५ नोव्हेंबर २०२४: माजी खासदार हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम केला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा व पक्षातील सर्व पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला...

भाजपचे मोठे टेंशन दूर – बोरीवलीतून शेट्टींची माघार

मुंबई, ४ नोव्हेंबर २०२४: भाजपाचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी ॉहे बोरीवलीतून अपक्ष लढवण्यार ठाम होते. मात्र आज अखेर त्यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांची...

कोण कोणाला पाडा असे म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती पुन्हा राज्यात येणार नाही – भाजप नेत्या पंकजा मुंडे

पुणे, ०४/११/२०२४: आम्ही कार्यकर्ते एक विचारधारा आधारे निवडणूक लढत आहे. आघाडी सरकार जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आले आणि जनतेकरीता त्यांनी काही केले नाहीं. लोकसभा निवडणुकीत...

जरांगे पाटील यांचा धक्कादायक निर्णय महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांवर पाणी

आंतरवाली सराटी, ४ नोव्हेंबर २०२४ : मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही....