पुणेश्वरसाठी तारीख जाहीर करू इतिहास घडविण्यासाठी तयार व्हा – नितेश राणे

पुणे, ४ सप्टेंबर २०२३: पुणेश्वर मंदिर येथील अतिक्रमण पाडा, आता पुन्हा आयुक्तांना लव्हलेटर पाठवणार नाही. फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडविण्यासाठी तयार व्हायचे. पुण्येश्वरला...

“मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य, पण, भाजपाची इच्छाशक्तीच नाही”

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३: सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही नवीन नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च...

राज ठाकरे यांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट घेऊन केली टीका

जालना, ४ सप्टेंबर २०२३: राजकारणी लोक सत्तेत आले की तुम्हाला तुडवणार, गोळ्या झाडणार. विरोधात गेले की तुमच्यावर प्रेम उफाळणार येणार. ज्या लोकांनी तुमच्यावर लाठ्या बरसवल्या...

मराठा आरक्षण वाद चिघळणार – सरकारला हवी एक महिना मुदत, आंदोलक म्हणतात फक्त दिवस

जालना, ४ सप्टेंबर २०२३: जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज ( ४ सप्टेंबर )...

शरद पवारांना ‘तो’ अधिकार नाही! – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

अकोला, ०३/०९/२०२३: शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारल्या गेले. या हत्याकांडानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला...

फडणवीसांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच येत नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका

मुंबई, २ सप्टेंबर २०२३: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोखोंच्या गर्दीने मोर्चे निघाले, एकदाही हिंसाचार झाला नाही. कायदेशीर अडचणी दूर करत फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण...

“अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठ्यांना का नाही?” उदयनराजेंचा सवाल

जालना, २ सप्टेंबर २०२३: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील...

“एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का?” जालना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा त्रिशूळ सरकारवर हल्लाबोल

मुंबई, २ सप्टेंबर २०२३: जालन्यात अंरतवाली येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट )...

अजित पवार सोबत आल्याने गद्दार अन ५० खोक्यांच्या घोषणा बंद झाल्या – गुलाबराव पाटील

मुंबई, १ सप्टेंबर २०२३: मुंबईत देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची बैठक सुरू असताना भाजपानेही वरळीत महायुतीची बैठक घेत ‘मिशन ४८’ची तयारी सुरू केली. यावेळी शिंदे...

इंडिया अलायन्सचे नेतृत्व सामुहिक, १३ जणांच्या समितीची घोषणा

मंबई, १ सप्टेंबर २०२३: भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ नावाने आघाडी स्थापन केली आहे, या आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे पार...