महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही – शरद पवारांनी केली फडणीसांची पाठराखण

पुणे, ११ जानेवारी २०२५: परभणी आणि बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील...

गृहमंत्री आहेत का झोपले? धाराशिवमध्ये मनोज जरांगेंनी फोटोच दाखवले

धाराशिव, ११ जानेवारी २०२५: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याचे अपहरण आणि निर्घृण हत्येला ३५ दिवस उलटले आहेत, तरी देखील अद्याप एक आरोपी फरार...

महारेराने 10,773 व्यापगत गृहनिर्माण प्रकल्पांना दिलेल्या नोटिसींना सकारात्मक प्रतिसाद

मुंबई, दिनांक 9 जानेवारी 2025: महारेराने गेल्या महिन्यात व्यापगत प्रकल्पांना दिलेल्या नोटिसींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नोटीस दिलेल्या 10,773 प्रकल्पांपैकी 5324 प्रकल्पांनी अपेक्षित प्रतिसाद दिला...

भाजपचे सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’

मुंबई, ७ जानेवारी २०२५: भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गत १० जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे....

धनंजय मुंडे जातीयवादी, लोकांना मारण्यासाठी टोळ्या पाळतात, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

जालना, ६ जानेवारी २०२५: बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चारही बाजून विरोध टीका करताना दिसत आहे. एकीकडे भाजप...

राज्याच्या गृहखात्यासह महसूल विभागात सुधारणेची गरज – हेमंत पाटील

मुंबई, ४ जानेवारी २०२५: राज्यातील जनतेने पुर्ण बहुमताने निवडून दिलेल्या सरकारला आता सर्व विभागांमध्ये आमूलाग्र सुधारणा करीत अधिकाधिक लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट...

थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दिनांक १ जानेवारी, २०२५: बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला...