अजित पवारांच्या नावाने घोषणा दिल्याने जयंत पाटील संतापले
अकोले, २६ सप्टेंबर २०२४ः व्यासपीठावर भाषण करण्यासाठी उभं राहताच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने घोषणा दिल्याने जयंत पाटील संतापल्याचं बघायला मिळालं आहे. त्यानंतर जयंत पाटील...
संजय राऊताना बडबड भोवली, १५ दिवसाची जेल: न्यायालयाने दिले आदेश
मुंबई, २६ सप्टेंबर २०२४: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्याबद्दल वायफळ बडबड करणे शिवसेना खासदार संजय राऊत यांना चांगलीच महागात पडली आहे. सोमय्या...
बदलापूर प्रकरण, शिंदेचे एनकाऊंटर: फडणवीसांची विरोधकांवर टीका
मुंबई, २३ सप्टेंबर २०२४ : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून त्याला चौकशीसाठी घेऊन...
शरद पवारांचा मतावर डोळा, जरांगेंना दिला खुला पाठिंबा
मुंबई, २३ सप्टेंबर २०२४ ः राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचं चित्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके...
भाजप निर्दयी पक्ष! पहिला नंबर अजित पवारांचा अन् निवडणुकीनंतर गद्दारांचा – राऊतांनी थेटच सांगितलं
मुंबई, २३ सप्टेंबर २०२४ : भाजपवर कुणी विश्वासच ठेऊ नये. आज अजित पवारांचा काटा काढतील, निवडणूक झाली की शिंदे गटाचा काटा काढतील. कारण आम्ही त्यांचा अनुभव...
संभाजीराजे अंतरावाली सराटीत हाके, संभाजीराजेंची एकमेकांवर टीका
जालना, २३ सप्टेंबर २०२४ गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसी संघर्ष पेटला. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवलीत उपोषण सुरू केलं. तर...
जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर
जालना, २० सप्टेंबर २०२४ ः जालन्यातील वडीगोद्री गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत....
कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल, जरांगेंची प्रकृती बिघडली
आंतरवाली सराटी, २० सप्टेंबर २०२४ ः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड...
देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याचा गंभीर आरोप
तुळजापूर, २० सप्टेंबर २०२४ : देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर फोडलं, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने केला आहे. फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला जे...
काँग्रेसला महाराष्ट्रात संधी देऊ नका, त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहा पंतप्रधान मोदी
वर्धा, २० सप्टेंबर २०२४: शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचे परिणामही...