भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

मुंबई, १२ जून २०२५ : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम,...

डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई दि. ११ जून, २०२५- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना

मुंबई दि.११/०६/२०२५: मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड...

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तपासात कोणतीही हयगय केली जाणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

पुणे, ३० मे २०२५: योग्य प्रकारचे इंटलिजन्स प्राप्त करून, ट्रॅप लावून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आणखी एक आरोपी निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे....

पुणे महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे अप्रत्यक्ष संकेत

पुणे, १५ मे २०२५ : महापालिकेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेले तीनही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न आहे. मात्र शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे. त्यामुळे...

महाराष्ट्र: महापालिका निवडणुका चार महिन्यात घ्या – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खळबळ

पुणे, ६ मे २०२५ : प्रभाग रचनेमधील वाद आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न यामुळे राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केल्या अनेक वर्षापासून रखडलेले होत्या. या निवडणुका...

गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ०२ एप्रिल २०२५ - महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी...

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका: महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई, दि. 30 एप्रिल 2025: मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर...

केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे, ३० एप्रिल २०२५ : केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असली, तरी तो फसवा निर्णय असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया: “देशात अराजकता निर्माण होऊ नये, काळजी घेणे आवश्यक”

पुणे, २८ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करून गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच...