बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४

मुंबई, दि. ३० ऑगस्ट २०२४: बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४ अंमलात...

शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन

मुंबई, २९ आॅगस्ट २०२५ : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची...

मी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो, अजित पवारांनी भर सभेत मागितली माफी

लातूर, २८ ऑगस्ट २०२४: छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची...

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडी आक्रमक, मुंबईत होणार मोठे आंदोलन

मुंबई, २८ ऑगस्ट २०२४ ः हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता....

शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला; राजकारण पेटले

सिंधुदुर्ग, २६ आॅगस्ट २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं समोर आलंय. मागील वर्षी नौदल दिनानिमित्त सिंधुदूर्गमधल्या मालवणमध्ये शिवरायांचा...

‘घरात लग्न झालं नाही तरीही फडणवीसांचा राजीनामा मागतील’, नितेश राणेंचा ठाकरेंना टोला

मुंबई, २६ आॅगस्ट २०२४ : राज्यात सध्या महिलांवर होणाऱ्या आत्याचारावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. बदलापूरच्या धक्कादायक घटनेनंतर विरोधक महायुती सरकारवर...

महिलांना परवाने द्या, मी रिव्हाल्वर देतो: शिंदे गटाच्चा नेत्याचे वादग्रस्त विधान

अमरावती, २६ आॅगस्ट २०२४: कोलकाता आणि बदलापूर घटनेचा देशभरात निषेध केला जात असून ठिकठिकाणी आंदोलन केल्या जात आहेत. अमरावती येथे हिंदू संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात...

काँग्रेसला धक्का! खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड, २६ आॅगस्ट २०२५ : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत भाजपाला धक्का देणारे खासदार वसंतराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने आज हैदराबाद...

पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला एकटे पवारचं जबाबदार: राज ठाकरेंकडून पवार पुन्हा टार्गेट

नागपूर, २४ आॅगस्ट २०२४ : पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवार एकटे जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे. शरद...

गृहमंत्री अन् पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात, अवॉर्ड मिळत नाही: देवेंद्र फडणवीस

नाशिक, २४ ऑगस्ट २०२४ : गृहमंत्री आणि पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात. थँक्स लेस हा जॉब आहे, त्यांना अवार्ड मिळत नाही. पोलिसांमध्येही माणूस आहे. चांगल्याला चांगलं...