पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा काळ हा देशाचा पुनर्निमाण काळ – तेजस्वी सूर्या

पुणे, दि. २० फेब्रुवारी, २०२३ : भारताचा शेजारी पाकिस्तान हा दिवाळखोरीच्या वाटेवर असून विदारक परिस्थितीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१४ सालापासून आपल्या देशाचा पुनर्निमाण काळ सुरू झाला आहे. अर्थसंकल्पातील अनेकविध तरतुदी, पायाभूत सोयीसुविधा, हरित ऊर्जेला देण्यात येत असलेले अनन्यसाधारण महत्त्व, २०१४ ते २०२३ दरम्यान दुप्पट झालेले दरडोई उत्पन्न, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा … पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा काळ हा देशाचा पुनर्निमाण काळ – तेजस्वी सूर्या वाचन सुरू ठेवा